वेगानं निघून जाताना निदान वळून तरी
बघायचे होते
वस्ती जळत होती आणि आमचे हात वर होते
सर्प झाडावर चढला की
पक्षी, पीले सोडून निघून जातात
पण, आज ना उद्या हे सगळे बदलणार होते
गावात आक्रोशाचा भड़का उडणारच होता.......
माणसांनी असे ऐनवेळी पलायन करू नये
वस्ती जळायला लागली की, पळून जाऊ नये.....
- लोकनाथ यशवंत
(आता होऊन जाऊ द्या!)
Wednesday, 7 January 2009
Subscribe to:
Posts (Atom)